शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 19:26 IST

Rahul Gandhi : आरक्षण, संविधान, ईडी, सीबीआय यावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

लखनौ : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लखनौमध्ये राष्ट्रीय संविधान परिषदेला संबोधित केले. यावेळी आरक्षण, संविधान, ईडी, सीबीआय यावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. अशिक्षित राजा देखील व्यवस्थित काम करू शकतो, कारण तो लोकांचे ऐकतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा आहेत, ते लोकांचे काही ऐकत नाहीत. त्यांचे सर्व नेते आरक्षण संपवू असे सांगत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले, "मी म्हणतो की तुम्ही आरक्षण कधीच रद्द करू शकत नाही. ते (भाजप) संविधान, आरक्षण, लष्कर या सर्वांवर हल्ला करत आहेत… सत्य काय आहे... सत्य हे आहे की, मी जनतेचा आवाज आहे. पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. सर्वप्रथम भारताचे सामाजिक वास्तव देशासमोर मांडावे लागेल. कोणालाही दुखवू नका, कोणालाही धमकावू नका."

"जनतेच्या प्रत्येक घटकाला त्यांच्या सहभागाची माहिती द्यावी लागेल. सीबीआय आणि ईडीने माझी ५५ तास चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान काय झालं… मी ईडीच्या अधिकाऱ्याला सांगितलं की, तुम्ही मला इथे बोलावलं असेल, असा विचार करत असाल. तर हा तुमचा गैरसमज आहे. मी आलो आहे. मी का आलो हे तुला माहीत आहे. देशाच्या लोकशाहीची कोण हत्या करत आहेत, हे मला पहायचे आहे", असे राहुल गांधी म्हणाले.

"...म्हणून अदानी-अंबानींची आठवण काढत आहेत"भारताला महासत्ता बनवायचे आहे. ९० टक्के लोकांना सहभागी व्हावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले. याचबरोबर, भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना राहुल म्हणाले की, "संस्थांमध्ये आरएसएसचे लोक भरणे, न विचारता अग्निवीर योजना राबवणे, ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करणे…हे संविधानाशी छेडछाड आहे. पंतप्रधान आता स्वत:ला वाचवण्यासाठी अदानी आणि अंबानींची आठवण काढत आहेत. पण ते वाचू शकणार नाहीत, हे सत्य आहे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी