लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

सीएम योगींची उत्तर प्रदेशमध्ये व्हीआयपीविरोधात कारवाई; ५२८० वाहनांवरुन लाल-निळा दिवा काढला - Marathi News | CM Yogi's action against VIPs in Uttar Pradesh Removed red-blue light from 5280 vehicles | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सीएम योगींची उत्तर प्रदेशमध्ये व्हीआयपीविरोधात कारवाई; ५२८० वाहनांवरुन लाल-निळा दिवा काढला

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हीआयपींवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अनधिकृतपणे लावलेले लाल-निळे दिवे, हूटर आणि प्रेशर हॉर्न काढण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत ५२८० वाहनांना दंड करण्यात आला आहे. ...

पंतप्रधान मोदींच्या कारवर हे काय फेकलं?, कुणी आणि का?; वाराणसीतील Video व्हायरल... - Marathi News | PM Modi Security Breach Slipper thrown at PM Narendra Modi’s bulletproof car in Varanasi, Video Viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या कारवर हे काय फेकलं?, कुणी आणि का?; वाराणसीतील Video व्हायरल...

वाराणसीमध्ये रोड शो वेळी मोदींच्या कारवर चप्पलसारखी वस्तू फेकण्याचा प्रकार घडला. याचा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे.  ...

CM पदावरून योगी आदित्यनाथांना हटवण्याची होती तयारी, पण...?; पुस्तकात मोठा खुलासा - Marathi News | There were preparations to remove Yogi Adityanath from the post of CM, but...?; A big revelation in the book | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :CM पदावरून योगी आदित्यनाथांना हटवण्याची होती तयारी, पण...?; पुस्तकात मोठा खुलासा

लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा भाजपाला उत्तर प्रदेशात अपेक्षित यश मिळालं नाही. त्यातच योगी आदित्यनाथ यांच्याबाबत अनेक वावड्या राज्यात उठत आहेत.  ...

पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा - Marathi News | Next time Robert Vadra will appear in Parliament?; Priyanka Gandhi will contest from Wayanad, Robert Vadra first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा

प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदीय राजकारणात उतरणार असून वायनाडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार! - Marathi News | PM Kisan Yojana : Good news for farmers, 2000 rupees will be deposited in the bank account today! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेंतर्गत मोदी सरकार आज शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने दोन हजार रुपये पाठवणार आहे.  ...

वायनाडमधून प्रियंका गांधी किती मतांनी विजयी होतील? पोटनिवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी - Marathi News | congress mp pramod tiwari says priyanka gandhi vadra will win from wayanad by 5 lakh votes, lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमधून प्रियंका गांधी किती मतांनी विजयी होतील? काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी

Pramod Tiwari On Priyanka Gandhi : काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी या निर्णयाबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे.    ...

मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह - Marathi News | Boyfriend commits suicide by shooting his girlfriend in Meerut, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे प्रेमी युगलाचा मृत्यू, मुलाच्या नातेवाईकांचा ऑनर किलिंगचा आरोप, पोलिसांचा तपास सुरू ...

माकडांनी ३० दिवसांत ३५ लाखांची साखर खाल्ली? कारखान्याच्या ऑडिटमध्ये खुलासा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | aligarh monkey eat sugar worth rs 35 lakh in aligarh two booked for scam | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :माकडांनी ३० दिवसांत ३५ लाखांची साखर खाल्ली? कारखान्याच्या ऑडिटमध्ये खुलासा

या घोटाळ्याप्रकरणी तपास अहवाल आल्यानंतर गोदाम किपरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू - Marathi News | up delhi bihar weather news heat wave summer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

उत्तर भारत आणि दिल्लीतील अनेक भागात तापमान ५० अंशांच्या जवळ पोहोचले आहे. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेमुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...