शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

"मी जिवंत आहे", 27 वर्षांपासून अधिकाऱ्यांकडे मारतोय चकरा; मृत दाखवून बळकावली जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 12:58 IST

एका जिवंत व्यक्तीला तो जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांच्या दारात चकरा माराव्या लागत आहेत.

उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिवंत व्यक्तीला तो जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांच्या दारात चकरा माराव्या लागत आहेत. अधिकार्‍यांनी कुटुंब रजिस्टरमध्ये व्यक्तीला मृत घोषित केलं आहे. आता ही व्यक्ती मुख्यमंत्र्यांकडे याचना करत आहे.

हरदोई सदर तहसील परिसरातील ग्रामपंचायत बहोरवा येथील रहिवासी आशुतोष पांडे यांचा आरोप आहे की त्यांचे वडील आंधळे आणि आई मुकी होती, याचा फायदा घेत गावातील काही लोकांनी त्याचं शेत आणि घरावर कब्जा केला. अधिकाऱ्यांच्या संगनमताने आशुतोषला फॅमिली रजिस्टरवर मृत घोषित करण्यात आले. आशुतोष पांडे यांना 1996 मध्ये मृत घोषित करण्यात आले, तेव्हापासून ते स्वत:ला जिवंत दाखवण्यासाठी अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत आहेत.

आशुतोष पांडे यांचा आरोप आहे की त्यांच्या घरावर आणि जमिनीवर काही गुंडांनी अतिक्रमण केले असून सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. ते म्हणतात की, गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारून जिवंत दाखवण्याची विनंती करत आहे, मात्र सगळीकडून आश्वासने मिळत होती. आता ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे स्वत:ला पुन्हा जिवंत दाखवण्यासाठी विनंती करत आहेत.

योगीजींकडे न्यायाची याचना करत आहे, जर न्याय मिळाला नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही, तर मुलांना सोबत घेऊन मरण पत्करावे लागेल असंही म्हटलं आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, सर्वांनी या प्रकरणी बोलणे टाळले. मात्र, अर्ज प्राप्त झाल्याचे एसडीएम सदर स्वाती शुक्ला यांनी फोनवर सांगितले. चौकशीनंतर कारवाई केली जाईल असं त्या म्हणाल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश