शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

प्रियंका गांधी मैदानात उतरणार, या पाचपैकी एका जागेवरून लढणार, भाजपाची डोकेदुखी वाढणार?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 11:21 IST

Priyanka Gandhi : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा जनाधार मिळवण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. तसेच प्रियंका गांधींना उत्तप प्रदेशमधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचदरम्यान, उत्तर प्रदेशात नाममात्र उरलेल्या काँग्रेसने आपले गतवैभव प्राप्त करण्यासाठी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा जनाधार मिळवण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. तसेच प्रियंका गांधींना उत्तप प्रदेशमधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यासाठी मतदारसंघांचा प्राधान्यक्रम ठरण्यात आला असून, त्यात फूलपूर पहिल्या, प्रयागराज दुसऱ्या आणि वाराणसी तिसऱ्या स्थानी आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशमधीन दोन अन्य मतदारसंघांचीही चाचपणी सुरू आहे. त्या मतदारसंघांशी जवळचं नातं आहे.

या पाच मतदारसंघांची संपूर्ण आकडेवारी तयार करून केंद्रीय कार्यालयाला पाठवण्यात येईल. या जागांवर विजयाची शक्यता अधिक असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यासाठी पक्ष अंतर्गतरीत्या या मतदारसंघांमध्ये सर्व्हेही करणार आहे. फूलपूर येथून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू निवडणूक लढले होते.

उत्तर प्रदेशात गेल्या काही वर्षांत काँग्रेसचा जनाधार मोठ्या प्रमाणावर घटला आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात २० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र २०१४ मध्ये काँग्रेसला केवळ २ जागा जिंकता आल्या होत्या. तर २०१९ मध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यात अमेठी येथून राहुल गांधींचाही पराभव झाला होता.

दुसरीकडे ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या आघाडीसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. बैठकीचा अजेंडा तयार झाला असून, या बैठकीतूनच आघाडीच्या अध्यक्षाच्या नावावरही चर्चा होणार आहे. तसेच या बैठकीत इंडिया आघाडीसाठी एक ध्यजही निश्चित करण्यात येणार आहे.   

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशphulpur-pcफूलपूरallahabad-pcइलाहाबाद