शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिलेले नाही : मायावती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 05:48 IST

सहारनपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मायावती बोलत होत्या.

सहारनपूर:  जर या निवडणुका निष्पक्ष झाल्या तर सध्याच्या  एनडीए सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिलेले नाही, असा दावा बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी रविवारी केला आहे. सहारनपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मायावती म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष केंद्रात आणि बहुतांश राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यांची जातीयवादी, भांडवलशाही, संकुचित आणि द्वेषपूर्ण धोरणे, आणि त्यांच्या बोलण्यात व कृती करण्यात फरक आहे. या निवडणुका निष्पक्ष झाल्या तर त्यांना केंद्रात सत्तेत परत येणे त्यांच्यासाठी सोपे नाही.

या निवडणुकांमध्ये त्यांची नाटकबाजी, घोषणाबाजी आणि गॅरंटी चालणार नाही. केवळ फसव्या घोषणा आणि वरवरची गॅरंटी यांच्या उलट त्यांनी जमिनीवर कोणतेही काम केलेले नाही हे देशातील जनतेला समजले आहे, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmayawatiमायावती