शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिलेले नाही : मायावती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 05:48 IST

सहारनपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मायावती बोलत होत्या.

सहारनपूर:  जर या निवडणुका निष्पक्ष झाल्या तर सध्याच्या  एनडीए सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिलेले नाही, असा दावा बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी रविवारी केला आहे. सहारनपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मायावती म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष केंद्रात आणि बहुतांश राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यांची जातीयवादी, भांडवलशाही, संकुचित आणि द्वेषपूर्ण धोरणे, आणि त्यांच्या बोलण्यात व कृती करण्यात फरक आहे. या निवडणुका निष्पक्ष झाल्या तर त्यांना केंद्रात सत्तेत परत येणे त्यांच्यासाठी सोपे नाही.

या निवडणुकांमध्ये त्यांची नाटकबाजी, घोषणाबाजी आणि गॅरंटी चालणार नाही. केवळ फसव्या घोषणा आणि वरवरची गॅरंटी यांच्या उलट त्यांनी जमिनीवर कोणतेही काम केलेले नाही हे देशातील जनतेला समजले आहे, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmayawatiमायावती