शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

२०२४ लोकसभा निवडणुकीत सपा उत्तर प्रदेशातील सर्व ८० जागा जिंकेल - अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 16:25 IST

देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत.

सितापूर : देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. देशातील सत्तेचा मार्ग ज्या राज्यातून निघतो त्या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक मोठा दावा केला आहे. २०२४ च्या निवडणुकीत समाजवादी पार्टी ८० पैकी ८० जागा जिंकेल, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच अखिलेश यादव यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, एका प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी अखिलेश यादव सितापूर दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष सर्व ८० जागा काबीज करेल.

  भाजपवर टीका"सत्ताधारी भाजपने नवा मार्ग अवलंबला आहे. भाजप आता सॉफ्ट हिंदुत्वाविषयी बोलत आहे. पण आम्ही आधीच मवाळ आहोत, पण आता कठोर होण्याची वेळ आली आहे", असा टोला त्यांनी लगावला. याशिवाय अखिलेश यादव यांनी जात जनगणनेवरूनही सरकारवर निशाणा साधला. जात जनगणनेतूनच सामाजिक न्याय मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

अधिकाऱ्यांवर खोटे बोलल्याचा आरोपउत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात की आज राज्यात १०० पैकी फक्त ४ जण बेरोजगार आहेत. राज्यातील नेत्यांबरोबरच अधिकाऱ्यांनी देखील खोटे बोलण्याची मालिका लावली आहे.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवlok sabhaलोकसभाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ