शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

६६ कोटींच्या पुलाला काही तासांतच तडे; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 19:36 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या पुलाचे ऑनलाइन उद्घाटन केले होते.

नवी दिल्ली: २०२५मध्ये प्रयागराज, यूपी येथे महाकुंभ होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार यासंदर्भात तयारी करण्यात व्यस्त आहे. रस्ते बांधणीचे कामही वेगाने सुरू आहे. टोन्स नदीवर पूल बांधण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी यांच्या हस्ते झाले. पण, असे काही चित्र समोर आले असून, त्यामुळे बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या पुलाचे ऑनलाइन उद्घाटन केले होते. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे उद्घाटनानंतर २४ तासांतच ६६ कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या पुलाला तडे गेले. सोशल मीडियावर फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दुसरीकडे स्थानिकांमध्येही संताप दिसून येत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले होते, तेव्हा भेगा पडल्या होत्या आणि त्याची चौकशी झाली पाहिजे.

'पुलाला कोणत्याही प्रकारचा तडा नाही'

मात्र, खड्ड्यांबाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या पुलाला कोणतीही तडे नसून माती आत गेली आहे. राज्य सेतू निगमचे अधिकारी अनिरुद्ध कुमार यांनी सांगितले की, पुलाला कोणत्याही प्रकारची दरड नाही. हा प्रकार चिखलामुळे घडला. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. दुरुस्ती करण्यात आली आहे. पुलावरून वाहतूक सुरू आहे.

बांधकामाबाबत लोक प्रश्न उपस्थित 

आम्ही तुम्हाला सांगतो की हा पूल १ किलोमीटरचा आहे. त्याच्या बांधकामामुळे अनेक गावांतील लोकांची सोय झाली आहे. वेळेसोबतच पैशांचीही बचत झाली आहे. मात्र जेव्हापासून भेगा पडल्याचे चित्र समोर येत आहे, तेव्हापासून लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बांधकामाबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश