शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

शाळेशी कट्टी की बट्टी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 18:57 IST

आज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

ठळक मुद्देलॉक डाऊन काळात जेव्हा तुम्ही शाळेत जात नाहीत अशावेळी आपण आपल्या वेळेचा कसा वापर करतोय हेही मह्त्वाचंच आहे. 

कुठल्याही शाळेतलं सर्वसाधारण चित्र काय असतं, मधली सुट्टी झाली की सगळी मुलं डबे घेऊन वर्गातून धुरराट सुटतात आणि शिक्षक मधली सुट्टी कधी संपतेय आणि मुलं एकदम शिस्तीने परत एकदा वर्गात कधी बसताहेत, याची वाट बघत असतात. मधली सुट्टी तुम्हा मुलांसाठी किती किती महत्वाची असते, हे मोठ्यांना कळावं कसं?पण आता ही गोष्ट एका तिसरीतल्या मुलांनी मोठ्यांना समजावून सांगितली आहे बरका. सिमॉन लिंक या चिमुरड्याने याच विषयावर टेड टॉक मध्ये भाषण दिलं. तो म्हणतो, एकामागेएक खूप खूप वेळ मुलांना शिकवण्यामुळे त्यांच्या डोक्यात काहीच शिरत नाही. मुलांना थोड्या थोड्यावेळाने सुट्टी दिली तर आम्ही मुलं वर्गात काय चाललं आहे याकडे अधिक लक्ष देऊ शकतो. सिमॉनचं अगदी बरोबर आहे.  जर मुलांना ब्रेक मिळाले तर त्यांचं अभ्यासाकडे अधिक लक्ष लागेल हे खूप स्वाभाविक आहे. तुम्हाला या चिमुरड्याचा व्हिडीओ बघायचा असेल तर युट्युबवर Kids need recess Simon Link असा सर्च करा. त्याचबरोबर अजून एक व्हिडीओ नक्की बघा. हा व्हिडीओ आहे Eddy Zhongg . हाही टेड टॉक व्हिडीओ आहे. एडीचं म्हणणं आहे शाळा मुलांची बुद्धिमत्ता वाढवत नाही तर कमी करते. टीनएजर मुलगा टेक इंत्रप्रेन्युअर आहे. तो म्हणतो, शाळेत गेल्यामुळे विचारांना सीमा येतात, चौकटी उभ्या राहतात. ज्यामुळे मुळं वेगळा विचार करणं बंद करून टाकतात. शाळा खरंच असं काही करतात कि नाही हे वेगळं पण आताच्या लॉक डाऊन काळात जेव्हा तुम्ही शाळेत जात नाहीत अशावेळी आपण आपल्या वेळेचा कसा वापर करतोय हेही मह्त्वाचंच आहे. याचाही व्हिडीओ तुम्हाला युट्युबव बघता येईल. त्यासाठी सर्च करा:   How School Makes Kids Less Intelligent  Eddy Zhong