शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

प्रवासाला जाताना या गोष्टी थोड्या जास्तीच असू द्या तुमच्या बॅगेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 3:48 PM

अत्यावश्यक गोष्टींच्या यादीत त्यांचा समावेश नक्की करा..

ठळक मुद्देबॅग ओव्हरपॅक करू नका, जास्त सामान बरोबर घेऊ नका, हे तर खरंच, पण काही गोष्टी खरंच जास्त घेणं गरजेचं असतं. या गोष्टी तुम्ही थोड्या जास्त घेतल्या तर केव्हाही चांगलं..सॉक्सचे काही पेअर तर जास्तीचे हवेतच. बºयाचदा आपण प्रवासात पूर्णवेळ शूज घालून वावरतो. अशावेळी सॉक्सचा घाण वास येतो. ते वेळीच बदलावे लागतात.काही वेळा कपड्यांवर चहा-कॉफीचे डाग पडू शकतात. कपडे घाण होऊ शकतात. टॉप, शर्ट थोडे जास्तीचे असले तर केव्हाही बरं.

- मयूर पठाडेनेहमीचा प्रश्न.. प्रवासाला जायचं तर किती सामान सोबत बरोबर न्यायचं? महिलांसाठी तर हा प्रश्न खरोखरच खूपच गंभीर असतो. अर्थातच तुम्ही प्रवासाला कुठे आणि किती दिवसासाठी जाताय यावर बरोबर किती सामान घ्यायचं हे ठरतं. अनेक प्रवासप्रेमी माणसं सांगतात, आपल्या सोबत कमीत कमी सामान ठेवावं. आपल्या बॅग कधीच ओव्हरपॅक करू नका. तुमच्या प्रवासाचा मजा त्यामुळे किरकिरा होईल आणि प्रवासाच्या आनंदापेक्षा तुमचा हमालच जास्त होईल. अगदी खरं आहे ते. दोन दिवसांच्या प्रवासासाठी चार चार, पाच पाच ड्रेस कशासाठी? तेवढं तारतम्य आपण बाळगायलाच हवं.पण त्यालाही दुसरी एक बाजू आहे. बॅग ओव्हरपॅक करू नका, जास्त सामान बरोबर घेऊ नका, हे तर खरंच, पण काही गोष्टी खरंच जास्त घेणं गरजेचं असतं. या गोष्टी तुम्ही थोड्या जास्त घेतल्या तर केव्हाही चांगलं..काय आहेत अशा गोष्टी? फार थोड्या आहेत, पण अतिशय महत्त्वाच्या. सॉक्स, अंडरवेअर्स, टॉप्स.. सॉक्सचे काही पेअर तर जास्तीचे हवेतच. बºयाचदा प्रवासात आपण कायम शूज घातलेले असतात. अशावेळी सॉक्सचा घाण वास येतो. ते वेळीच बदलावे लागतात. काही वेळा प्रवासात ऊन असलं तर खूप घाम येतो. इनरवेअर्सही घामानं ओले झाले तर त्यामुळे आपल्याला अगदी अनइझी होतं. दिवसभर तशाच अवस्थेत आपण फिरू शकत नाही. शिवाय या घामाचाही वास यायला लागतो.जे टॉप किंवा शर्ट आपण घालतो, त्याचाही एखाद दुसरा जोड जास्तीचा असणं फायद्याचं ठरतं. कधी चहा-कॉफीच सांडली, त्याचा डाग पडला, धुळीमुळे ते खराब झाले, तर तसंच आपण बाहेर वावरू शकत नाही. त्यासाठी या कपड्यांचे काही जोड आपल्याकडे जास्तीचे हवेतच. अत्यावश्यक कपड्यांच्या यादीत याचा समावेश करायला हवा.कोणतं सामान जास्त आणि कोणतं मोजकं याचं तारतम्य ठेवलं, तर आपला प्रवास मजेत होईल.