शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

'या' कारणांमुळे भारतातील लोक फार कमी घेतात सुट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 5:41 PM

वेगाने करिअर ग्रोथ मिळवण्यासाठी ते वेळेची परवा करत नाहीत. आणि अनेक तास ऑफिसमध्ये घालवतात. इतकेच नाही तर काही काळानंतर त्यांना याची सवय सुद्धा लागते.

(Image credit : www.financialexpress.com)

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीच्या सर्वे रिपोर्टनुसार, भारतीय तरुण दुसऱ्या देशांच्या तुलनेत फार कमी सुट्टी घेतात. रिपोर्टनुसार, वेगाने करिअर ग्रोथ मिळवण्यासाठी ते वेळेची परवा करत नाहीत. आणि अनेक तास ऑफिसमध्ये घालवतात. इतकेच नाही तर काही काळानंतर त्यांना याची सवय सुद्धा लागते. यामुळे ते कंपनीकडून मिळणाऱ्या वार्षिक सुट्या संपवू शकत नाहीत. पण भारताचा याबाबतील चौथा क्रमांक आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारखे देश आहेत.  

द हॉलिडे गिल्ट सिंड्रोम

सरकारी कंपनीचे कर्मचारी असोत वा प्रायव्हेट कंपनीचे. सर्वच लोक जास्त प्रमाणात द हॉलिडे सिंड्रोमने ग्रस्त असतात. असे लोक प्लन करुनही सुटी घेतात किंवा घेत नाहीत. असे जेव्हा सुटी घेण्याबाबत विचार करतात तेव्हा त्यांच्याकडे वेगवेगळ्या कामांच्या असायनमेंट असतात. ही कामं कंपनीच्या फायद्यासाठी आणि करिअरच्या दृष्टीनेही पूर्ण करणे गरजेचे असते. अशात ते हे काम पूर्ण करण्यासाठी थांबतात आणि सुटी घेण्याचा वेळ निघून जातो. असे लोक सुटी घेतली तरी लवकर ऑफिसला परत येतात. 

प्रोजेक्ट पूर्ण करण्याची चिंता

प्रत्येकालाच असं वाटत असतं की, त्यांना मिळालेली असायनमेंट वेळेवर पूर्ण झाली तर ते न थांबता काम सतत काम करु शकतात. पण होतं असं की, एक असायमेंट पूर्ण झाल्यावर अशा लोकांना लगेच दुसरी असायमेंट दिली जाते. यामुळे त्यांचा सुटी घेण्याचा वेळ निघून जातो. अनेकदा ऑफिसेसमध्ये हेही बघण्यात आले आहे की, ऑफिसमध्ये मेहनती लोकांना कामावर काम दिलं जातं, ज्यामुळे ते सुट्टीचं प्लॅनिंग करु शकत नाही. तेच कामचोर लोक भरपूर सुट्या घेतात आणि त्यांना कामाची चिंताही नसते. 

डे आफ्टर टूमारो डिसऑर्डर

भारतात डे आफ्टर टूमॉरो डिसऑर्डरने ग्रस्त लोकांची संख्याही भरपूर आहे. ही स्थिती तेव्हा अधिक वाढते जेव्हा अनेक प्रयत्नांनंतरही काम पूर्ण होत नाही. अशात व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकतं. वेळेसोबतच काम पूर्ण करण्याची डेडलाइन जवळ येते. डेडलाइनच्या चिंतेत व्यक्ती काम पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे सुटी घेण्याचा वेळ निघून जातो. 

बॉसची कामाची कटकट

बॉसचं कामासाठी सतत टोकत राहणं कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यापासून रोखतं. जर बॉस सतत म्हणत असेल की, काम खूप जास्त आहे, कसं केलं जाईल इत्यादी. तर याने कर्मचारीही सुट्टी घेण्याचा विचार करत नाहीत. 

पुढे जाण्याची शर्यत

आज वेगाने स्पर्धा वाढत आहे. अशात जास्त दिवस सुटी घेणे जमत नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने जास्त दिवस सुटी घेतली तर त्याचा सहकारी त्याच्या कामावर होल्ड मिळवतो. त्यामुळे त्याच्याकडून ते काम परत घेण्याची शक्यताही कमी असते. यामुळे अनेक कर्मचारी सुटी घेण्याचा विचार करत नाहीत. 

या गोष्टींची घ्या काळजी

१) ऑफिसमध्ये तुम्ही काम करण्यासाठी जाता गप्पा करण्यासाठी नाही. त्यामुळे वेळेनुसार रोजचं काम रोज पूर्ण करत चला.

२) काम करतेवेळी अशा सहकाऱ्यांपासून दूर रहा जे आपलं काम करत नाहीत आणि कोणत्याही गोष्टीवर वाद घालायला तयार असतात. 

३) ज्या मुद्यावर तुम्हाला वाद घालायचा नाहीये, तो मुद्दा काढू नका. 

४) सर्वांसोबत राहूनही आपले विचार सकारात्मक ठेवा आणि चांगलं काम करा. याचा विचार करा की, तुम्हाला तुमचं भविष्य ठरवायचं आहे. दुसरे काय विचार करुन काम करत आहेत याची काळजी करु नका.

टॅग्स :Employeeकर्मचारीPersonalityव्यक्तिमत्वtourismपर्यटन