शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'या' कारणांमुळे भारतातील लोक फार कमी घेतात सुट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 17:43 IST

वेगाने करिअर ग्रोथ मिळवण्यासाठी ते वेळेची परवा करत नाहीत. आणि अनेक तास ऑफिसमध्ये घालवतात. इतकेच नाही तर काही काळानंतर त्यांना याची सवय सुद्धा लागते.

(Image credit : www.financialexpress.com)

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीच्या सर्वे रिपोर्टनुसार, भारतीय तरुण दुसऱ्या देशांच्या तुलनेत फार कमी सुट्टी घेतात. रिपोर्टनुसार, वेगाने करिअर ग्रोथ मिळवण्यासाठी ते वेळेची परवा करत नाहीत. आणि अनेक तास ऑफिसमध्ये घालवतात. इतकेच नाही तर काही काळानंतर त्यांना याची सवय सुद्धा लागते. यामुळे ते कंपनीकडून मिळणाऱ्या वार्षिक सुट्या संपवू शकत नाहीत. पण भारताचा याबाबतील चौथा क्रमांक आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारखे देश आहेत.  

द हॉलिडे गिल्ट सिंड्रोम

सरकारी कंपनीचे कर्मचारी असोत वा प्रायव्हेट कंपनीचे. सर्वच लोक जास्त प्रमाणात द हॉलिडे सिंड्रोमने ग्रस्त असतात. असे लोक प्लन करुनही सुटी घेतात किंवा घेत नाहीत. असे जेव्हा सुटी घेण्याबाबत विचार करतात तेव्हा त्यांच्याकडे वेगवेगळ्या कामांच्या असायनमेंट असतात. ही कामं कंपनीच्या फायद्यासाठी आणि करिअरच्या दृष्टीनेही पूर्ण करणे गरजेचे असते. अशात ते हे काम पूर्ण करण्यासाठी थांबतात आणि सुटी घेण्याचा वेळ निघून जातो. असे लोक सुटी घेतली तरी लवकर ऑफिसला परत येतात. 

प्रोजेक्ट पूर्ण करण्याची चिंता

प्रत्येकालाच असं वाटत असतं की, त्यांना मिळालेली असायनमेंट वेळेवर पूर्ण झाली तर ते न थांबता काम सतत काम करु शकतात. पण होतं असं की, एक असायमेंट पूर्ण झाल्यावर अशा लोकांना लगेच दुसरी असायमेंट दिली जाते. यामुळे त्यांचा सुटी घेण्याचा वेळ निघून जातो. अनेकदा ऑफिसेसमध्ये हेही बघण्यात आले आहे की, ऑफिसमध्ये मेहनती लोकांना कामावर काम दिलं जातं, ज्यामुळे ते सुट्टीचं प्लॅनिंग करु शकत नाही. तेच कामचोर लोक भरपूर सुट्या घेतात आणि त्यांना कामाची चिंताही नसते. 

डे आफ्टर टूमारो डिसऑर्डर

भारतात डे आफ्टर टूमॉरो डिसऑर्डरने ग्रस्त लोकांची संख्याही भरपूर आहे. ही स्थिती तेव्हा अधिक वाढते जेव्हा अनेक प्रयत्नांनंतरही काम पूर्ण होत नाही. अशात व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकतं. वेळेसोबतच काम पूर्ण करण्याची डेडलाइन जवळ येते. डेडलाइनच्या चिंतेत व्यक्ती काम पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे सुटी घेण्याचा वेळ निघून जातो. 

बॉसची कामाची कटकट

बॉसचं कामासाठी सतत टोकत राहणं कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यापासून रोखतं. जर बॉस सतत म्हणत असेल की, काम खूप जास्त आहे, कसं केलं जाईल इत्यादी. तर याने कर्मचारीही सुट्टी घेण्याचा विचार करत नाहीत. 

पुढे जाण्याची शर्यत

आज वेगाने स्पर्धा वाढत आहे. अशात जास्त दिवस सुटी घेणे जमत नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने जास्त दिवस सुटी घेतली तर त्याचा सहकारी त्याच्या कामावर होल्ड मिळवतो. त्यामुळे त्याच्याकडून ते काम परत घेण्याची शक्यताही कमी असते. यामुळे अनेक कर्मचारी सुटी घेण्याचा विचार करत नाहीत. 

या गोष्टींची घ्या काळजी

१) ऑफिसमध्ये तुम्ही काम करण्यासाठी जाता गप्पा करण्यासाठी नाही. त्यामुळे वेळेनुसार रोजचं काम रोज पूर्ण करत चला.

२) काम करतेवेळी अशा सहकाऱ्यांपासून दूर रहा जे आपलं काम करत नाहीत आणि कोणत्याही गोष्टीवर वाद घालायला तयार असतात. 

३) ज्या मुद्यावर तुम्हाला वाद घालायचा नाहीये, तो मुद्दा काढू नका. 

४) सर्वांसोबत राहूनही आपले विचार सकारात्मक ठेवा आणि चांगलं काम करा. याचा विचार करा की, तुम्हाला तुमचं भविष्य ठरवायचं आहे. दुसरे काय विचार करुन काम करत आहेत याची काळजी करु नका.

टॅग्स :Employeeकर्मचारीPersonalityव्यक्तिमत्वtourismपर्यटन