शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

​मधुचंद्रासाठी भारतीय कपल्स ‘या’ ठिकाणांना देतात अधिक पसंती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 16:33 IST

विशेष म्हणजे भारतीय सेलिब्रिटीदेखील याच ठिकाणी जाणे पसंत करतात, जाणून घ्या त्या ठिकाणांबाबत...!

दिवसेंदिवस भारतात मधुचंद्रासाठी बाहेर जाण्याची क्रेझ वाढतच आहे. यात भारतीय कपल्सची सर्वाधिक पसंती म्हणजे बाली इंडोनेशिया द्वीपला अधिक पसंती मिळत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे. विशेष म्हणजे भारतीय सेलिब्रिटीदेखील याच ठिकाणी जाणे पसंत करतात.  ईजीगो डॉट कॉमच्या सर्वेक्षणानुसार भारतीय कपल्स मधुचंद्रासाठी समुद्र किनारे असलेले ठिकाणे अधिक पसंत करीत आहेत. विशेष म्हणजे ज्याठिकाणी ‘अराव्हल टू व्हिजा’ ही सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी अधिक जाणे पसंत करतात.    लग्नसोहळ्यात परिवारातील सर्व सदस्ये उपस्थित असतात, मात्र मधुचंद्र हा व्यक्तिगत विषय असल्याने त्यासाठी बहुतेक कपल्स एक किंवा सहा महिन्याअगोदर स्वत:च प्लॅनिंग करतात.   सर्वेक्षणानुसार इतर ठिकाणांपेक्षा भारतीय कपल्स बाली इंडोनेशिया या ठिकाणला अधिकच पसंती देतात, कारण याठिकाणी रेताळ समुद्र किनारे आणि आकर्षक नयनरम्य दृष्यांसोबतच अराव्हल टू व्हिजाची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय याठिकाणी थेट फ्लाइटच्या वाढीव पयार्यामुळे, लोक यास अधिक पसंत करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणासाठी आॅनलाइन सर्चचाही आधार घेण्यात आला आहे. पहिल्या क्रमाकांची पसंती बाली इंडोनेशिया असली तरी त्यापाठोपाठ यूनान, पॅरिस आणि सेशेल्स याठिकाणांचाही समोवश आहे. या ठिकाणीदेखील नयनरम्य नैसर्गिक सौंदर्य तसेच आकर्षक समुद्र किनारे असून भारतीय कपल्स मधुचंद्रासाठी याठिकाणी जाणे पसंत करतात.