शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रिलेशनशिपबाबत असुरक्षितता वाटणारे कपल्स सोशल मीडियात करतात 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 12:06 IST

सोशल मीडिया आता लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून लोक त्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटी अपडेट करतात.

सोशल मीडिया आता लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून लोक त्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटी अपडेट करतात. एखादा आनंदाचा क्षण असो वा दु:खाचा थेट सोशल मीडियावर शेअर केला जातो. असं करणाऱ्या लोकांना खासकरून कपल्सबाबत रिलेशनशिप तज्ज्ञांनी एक निष्कर्ष काढला आहे.

msn.com ने दिलेल्या रिपोर्टमध्ये सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर निक्की गोल्डस्टेइन यांच्यानुसार, सोशल मीडियावर आपला किंवा आपल्या पार्टनरचा सेल्फी सतत पोस्ट करणाऱ्या कपल्समध्ये जसं दिसतं तसं सगळंकाही ठीक सुरू नसतं. या कपल्सचं रिलेशनशिप दुसऱ्या कपल्सप्रमाणे सामान्य नसतं.

तुम्ही पाहिलं असेल की, काही कपल्स असे असतात जे त्यांच्या रिलेशनशिपचा सोशल मीडियात दिखावा करत नाहीत. प्रत्येकवेळी सेल्फी घेऊन फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर शेअर करणं त्यांना योग्य वाटत नाही. त्यांच्यासाठी तो क्षण जगणं आणि तो क्षण फोटोच्या रूपाने जवळ ठेवणं अधिक महत्वाचं असतं.  

निक्की गोल्डस्टेइन यांनी एका वेबसाईटला सांगितले की, ज्या कपल्समध्ये त्यांच्या रिलेशनशिपबाबत असुरक्षिततेची भावना असते. ते सोशल मीडियावर जास्त दिखावा करतात. ते जास्तीत जास्त फोटो आणि सेल्फी पोस्ट करून नात्याला मान्यता देण्याचा प्रयत्न करत असतात. समाजाने त्यांचं नातं स्विकार करावं असं त्यांना वाटत असतं. 

त्यांनी पुढे असेही सांगितले की, प्रत्येक क्षणाचा फोटो सोशल मीडियात शेअर करण्यामागे या लोकांची ही मानसिकता असते की, त्यांच्यात सगळंकाही ठिक आणि सुरळीत सुरू आहे. पण आतून त्यांना त्यांच्या नात्याबाबत काहीना काही भीती असते किंवा त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते. याचा परिणाम म्हणजे पुढे जाऊन ब्रेकअप होऊ शकतं.

यातून निष्कर्ष निघतो की, सोशल मीडियावर दाखवले गेलेले फोटो खरे नसतात. सोबतच जे कपल सोशल मीडियावर असं काही करत नाहीत त्यांची आनंदी असण्याची शक्यता वाढते. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप