...यामुळे त्यांनीही जनतेच्या तक्रारी धैर्याने ऐकायला हव्यात आणि त्या तर्कसंगतपणे सोडवल्या हव्यात, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते शनिवारी एका कार्यक्रमात बोलत होते. ...
जर प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडली, तर भारताला जगातील सर्वात मोठी शक्ती बनण्यास वेळ लागणार नाही असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी सहाराणपूर येथून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी ४८ ट्रक भरून मदत सामग्री पाठवली. ...
Yogi Adityanath News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरखपूर येथील गोरक्षपीठाचे पीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्राच्या सुरक्षेबाबत एक मोठं विधान केलं आहे. देशातील नागरिकांचं संरक्षण आणि दुष्टांचा संहार करूनच कुठलंही राष्ट्र सुरक्षित राहू शकतं. ...