Shankaracharya Avimukteshwaranand Criticize UP Government: कावड यात्रेच्या मार्गातील दुकानदारांना दुकानांवर मालकाचं नाव लावणं सक्तीचं करण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर आता ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही टीका करत ...
आमदार फतेह बहादूर सिंह यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. ...
कांवड यात्रा मार्गांवर दुकानाचे नाव आणि दुकानदाराचे नाव लिहिण्यासंदर्भातील उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाला आता भाजपचे सहकारी पक्षच विरोध दर्शवू लागले आहेत. ...
"या आदेशात, सर्व दुकाने आणि हातगाड्यांवर आपली नावे लिहावीत, जेणेकरून कोणत्या दुकानातून सामान खरेदी करत आहोत? हे कांवड यात्रेकरूंना समजेल, असे म्हणण्यात आले आहे." ...