हिंगोणा गावात पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दोनशे सदस्यांनी रविवारी येथील पटेल कब्रस्तानच्या सुमारे सात एकरात स्वच्छता मोहीम राबवून धार्र्मिक सलोख्याचा संदेश दिला आहे. ...
सावदा येथील हॉटेल महेंद्रमध्ये, तर फैजपूर येथे एका घरगुती ग्राहकाकडील वीज चोरी वीज वितरण कंपनीने पकडली. दोघांनी ७२ हजार रुपये किमतीची वीज चोरी केल्याचा गुन्हा बुधवारी यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीत कर्तव्यावर असताना कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याची घटना २३ रोजी रात्री घडली. पंकज गोपाळ चोपडे (वय ३५) असे त्यांचे नाव आहे. याआधी ते भुसावळ येथे चक्कर येवून कोसळले होते, नंतर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ...
मातीपासून तयार होत असलेल्या लाल वीटभट्ट्यांना प्रतिबंध करण्याचा आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिल्याने पारंपरिक विटांचा व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजाने चिंता व्यक्त केली आहे. शासनाने हा निर्णय त्वरित बदलावा, अशी मागणी कुंभार समाजाने केली आहे. ...
जळगाव जिल्ह्यातील डांभुर्णी (ता.यावल) येथील साहित्यिक दिवाकर श्रावण चौधरी यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. साहित्य वर्तुळ आणि मित्र परिवारात ते ‘दिवाकर दादा’ म्हणून परिचित होते. दिवाकर दादांच्या आठवणी सांगताहेत त्यांचे स्नेही प्राचार्य उल्हास सरोदे.. ...
पाणीपुरवठा समान होण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम हिंगोणा ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...
यावल तालुक्यातील कासारखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने स्वखर्चाने ३०० फुटापर्यंत बोअरवेल वाढवली, मात्र विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार अशी गत असल्याने आज मात्र ग्रामस्थांना ट ...