यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर अमरावतीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. खासदार नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी असे नारे लावले. ...
बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२२-२३ या वर्षात सर्वसाधारण योजनेत २६० कोटी ५६ लाख नियतव्यय, अनुसूचित जाती उपयोजनेत १०१ कोटी २० लाख व आदिवासी उपयोजनेत ८१ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. मेळघाटसह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील वि ...
जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्ध्पूर, श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थान ऊर्फ महादेव संस्थान (गव्हाणकुंड), श्रीक्षेत्र मुदगलेश्वर भारती महाराज संस्थान (अंबाडा, ता. मोर्शी), श्रीक्षेत्र यशवंत महाराज संस्थान (मुसळखेड, ता. वरूड), मारुती महाराज संस्थान (जहागीरप ...
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून आदिवासी बांधव कामाच्या शोधात स्थलांतरित होतात. हे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाअंतर्गत कामे राबविली जातात. स्थानिक स्तरावर मनरेगात रोजगारनिर्मितीची शक्यता व विविध विकास ...
तिवसा तालुक्यातील फत्तेपूर येथील काही विद्यार्थी परतीच्या प्रवासासाठी मोझरी बस थांब्यावर ताटकळत होते अन् नेमक्या याच वेळी ना. यशोमती ठाकूर या अमरावतीकडे जात होत्या. त्यांनी आपली गाडी थांबविण्याची सूचना चालकाला केली अन् त्या थेट पोहोचल्या विद्यार्थ्या ...
कोविड साथीचे प्रमाण घटल्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘मिशन बीगिन अगेन’ अंतर्गत विविध बाजारपेठा, व्यवहार यांना परवानगी देण्यात आली. तथापि, या संसर्गामुळे निर्माण झालेला धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे अमरावतीकरांना गाफील राहून चालणार नाही. गत ...
जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी पूर्वीपासून निरंतर प्रयत्न सुरू आहे. माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांनी १९८४ मध्ये शेतकरी बांधवांना सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून या उपसा सिंचन प्रकल्पाची मागणी केली. परिसरातील शेतीत पाणी पोहोचून शेतकरी ब ...