संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेने जाहीर केल्यानुसार 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जगभर पर्यटनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली गेली. 'परवडणाऱ्या दरामध्ये पर्यटन' असे या उपक्रमाच्या मागचे मुख्य निश्चय धोरण आहे. Read More
२०१४ साली कलाग्रामच्या बांधकामाला प्रारंभ झाला. दिल्लीच्या हाट बाजाराच्या धर्तीवर सुमारे पाच एकर जागेत कलाग्रामची उभारणी सुरू आहे. जिल्ह्यातील कलाकारांना कला प्रदर्शनासाठी तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक हक्काची बाजारपेठ य ...
सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. त्यातच आज जागतिक पर्यटन दिन असल्याने विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे पर्यटनस्थळांवरील फोटो शेअर करत आहेत. ...
'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' या शब्दांमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या महाराष्ट्राचे वर्णन कवी गोविंदाग्रजांनी केलं आहे. याच कणखर सह्याद्रीच्या विश्वासावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. ...
सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला. गेल्या १९ वर्षात या जिल्ह्यात पर्यटनाने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात शासन अयशस्वी ठरले आहे. ...
27 सप्टेंबर या दिवशी जगभरामध्ये जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात येतो. नवनव्या ठिकाणांना भेट देणं, तेथील निसर्गसौंदर्य अनुभवनं सगळ्यांनाच आवडतं. परंतु अनेक लोकांना आपली इच्छा पूर्ण करणं शक्य होत नाही. ...