भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
क्रांतिज्योती सावित्रीबाईंची भूमिका साकारायची...तर कधी माता रमाई, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची माता वेलुबाई... एवढेच नव्हे तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील अशा समाजसुधारक, राष्टÑ उद्धारक कर्तृत्ववान महि ...
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात. अनेक घटना-प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात. काही घटना वाईट. काही सुखकारक असतात, तर काही दु:खदायक; तर काही अनुभव मन थक्क करणारे. ...
मला आजवर खेळाडू म्हणून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे; पण हा पुरस्कार माझ्यासाठी सगळ्यात बहुमानाचा पुरस्कार आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो. एखाद्या खेळाडूला पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे त्याने केलेल्या कष्टाची पावती मिळणे होय. मोठ्या बहिणील ...
देशातील ४१ टक्के उद्योग व कंपन्यांमध्ये महिलांचे नेतृत्व नाही. महिलांना उद्योगात नेतृत्व देण्यात भारताचा क्रमांक जगात शेवटून तिसरा आहे. ग्रँड थॉरटॉन या संस्थेचा हा अहवाल महिला दिनाच्या निमित्ताने महत्त्वाचा आहे. संस्थेने भारतातील ५,५०० उद्योगांमधील म ...
आज जागतिक महिला दिन. म्हटलं घरात केक-बिक कापावा; म्हणजे बायकोला खूश करण्याच्या एक हजार प्रयोगांपैकी किमान हा तरी सक्सेस होईल. तसं तर, बहुतांश मंडळींच्या संसारात म्हणे रोजच ‘महिला दिन’ अन् ‘पुरुष दीन’. आता हे कुठं बोलायचीही मला सोय नाही... अन् तुम्हीस ...
अपमान, भेदभाव, अत्याचार, त्याग, अपयश, आत्महत्या हे सगळे शब्द बाईजातीच्या नशिबी जणू काय लिहूनचं ठेवलेले आहेत. या गोष्टीचा सामना तिने देखील केला. ती म्हणजे कल्पना सरोज, जिणे 2 रुपयांची नाणी घेऊन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात तर केली आणि आज ती दोन हजार ...
जागतिक महिला दिनानिमित्त नागपुरातून सुटणाऱ्या दोन रेल्वेगाड्या गुरुवारी महिला कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातुन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज शहरातील १०० दारिद्रय रेषेखालील महिलांना ‘गुलाबी’ रिक्षांचे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...