भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
पाचवीनंतर नववीपर्यंत तिचा कधीच पहिला नंबर आला नाही. नववीचा निकाल लागल्यानंतर तर भावाने गुण कमी पडले म्हणून चक्क तिची मार्कसीट चोळामोळा करुन फेकून दिली. नेमका तोच दिवस राणीसाठी प्रेरणादायी ठरला. ...
अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळच्या ‘चिवड्याचा ब्रँड’ जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या अंजनाबाई भुजाडे यांच्या कर्तृत्वाला जागतिक महिला दिनीच उजाळा देण्याचा हा प्रयत्न... ते वर्ष होते १९४६. ब्रिटिश राजवटीचा काळ. आलेगावचे (ता. बाभूळगा ...