लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

मुर्शिदाबात हिंसाचारात हल्ला झालेले १३ जण झारखंडला पळून गेले; मारहाणीची दिली माहिती - Marathi News | 13 people attacked in Murshidabad violence flee to Jharkhand; details of assault given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुर्शिदाबात हिंसाचारात हल्ला झालेले १३ जण झारखंडला पळून गेले; मारहाणीची दिली माहिती

मुर्शिदाबाद हिंसाचारानंतर, गोविंद दास यांच्या कुटुंबातील १३ सदस्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी झारखंडला पळून गेले. ...

Murshidabad Violence : "सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय" - Marathi News | Murshidabad Violence questions raised on west bengal government bsf bjp victims ordeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"

Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. १८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. ...

पश्चिम बंगालसारखा हिंसाचार देशाच्या अन्य राज्यातही भडकणार?; केंद्र सरकार अलर्ट - Marathi News | Waqf Board Amendment Bill: Will violence like West Bengal flare up in other states of the country?; Central government issues alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालसारखा हिंसाचार देशाच्या अन्य राज्यातही भडकणार?; केंद्र सरकार अलर्ट

शनिवारी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी पश्चिम बंगालच्या डीजीपींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. ...

"कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म..."; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन  - Marathi News | West bengal No one has the right to violate the law After the violence, Chief Minister Mamata Banerjee appealed for peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म..."; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "सर्वांना शांततेत निदर्शने करण्याचा अधिकार आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही. कायदा हातात घेऊ नका. ...

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; ISF च्या कार्यकर्त्यांकडून पोलीस लक्ष्य; वाहने फोडून पेटवली - Marathi News | Violence again in Bengal ISF workers clashed with police in South 24 Parganas vehicles vandalized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; ISF च्या कार्यकर्त्यांकडून पोलीस लक्ष्य; वाहने फोडून पेटवली

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला असून पोलिसांना लक्ष्य करण्यात आलं आहे. ...

Murshidabad Violence : “हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना - Marathi News | murshidabad violence against new waqf law kashimnagar protest ground report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना

Murshidabad Violence : मुर्शिदाबाद हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, मालमत्तेचे मोठं नुकसान झालं आणि परिसरात अजुनही तणावाचं वातावरण आहे. ...

'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल - Marathi News | 'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जात आहे, मुर्शिदाबादमध्ये हिंदूंना घराबाहेर काढून मारण्यात आले - योगी आदित्यनाथ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल

विरोधकांवर निशाणा साधताना योगी म्हणाले, या लोकांना भीती वाटते, की जर गरिबांना उंच इमारती मिळाल्या, तर यांची व्होट बँक नष्ट होईल. म्हणूनच हे लोक हिंसाचार भडकावत आहेत... ...

मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणात भाजपचा मोठा दावा; हिंदू घरे सोडून पळून गेले; आतापर्यंत १५० जणांना अटक - Marathi News | BJP's big claim in Murshidabad violence case Hindus fled from their homes; 150 people arrested so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणात भाजपचा मोठा दावा; हिंदू घरे सोडून पळून गेले; आतापर्यंत १५० जणांना अटक

'४०० हून अधिक हिंदूंना त्यांची घरे सोडून पळून जाण्यास भाग पाडण्यात आले', असा आरोप बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला. ...