ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बंगालच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत ममता पुढे म्हणाल्या, "बंगालच्या भूमीने रवींद्रनाथ टागोरांना जन्म दिला. 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम' सारखी राष्ट्रीय गीतही येथूनच आले." ...
BJP-TMC Liquor Party: पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील रात्री उशिरा घडलेला हा प्रकार आहे. दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते दारुची पार्टी करत असल्याने आता वाद सुरु झाला आहे. ...
Kolkata Crime News: एका वकिलाने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक महागडा नवाकोरा फोन भेट म्हणून दिला होता. या फोनची किंमत सुमारे ५० हजार रुपये होती. मात्र हा फोन सुरू करताच त्यांच्यासमोर एक भलतीच कायदेशीर समस्या निर्माण झाली. ...