Rajiv Sagar Dam : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प (राजीव सागर) तुडूंब भरले असून, सद्यस्थितीत प्रकल्पात ९० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून काही दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग यापूर्वी करण्यात आला. (Bawanthadi Project Madhya Pradesh/Maharashtra). ...
The Water Literacy Movement : बंधाऱ्यांचे खोलीकरण, उपसलेला गाळ शेतीमातीत टाकणे आणि जलसमृद्धीच्या धारेने दुष्काळाचा डाग पुसणे, या ध्येयातून चाळीसगावात सुरू झालेल्या मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा चळवळीच्या क्रांतीची ज्योत उत्तर महाराष्ट्रातील ७१ गावांमध्ये ...
Bhandardara (Nilwande) Water Release : भंडारदरा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळी पिकांसाठी तीन आणि रब्बीसाठी एक आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना १५ जानेवारीपासून पाणी देण्याचा निर ...