येवला तालुक्यातील येथील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी अनकाई गावाला मिळणार असून, यामुळे गावाची टँकरमुक्ती होणार आहे. या योजनेतून पाणी जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. ...
मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून तालुक्याला पाणी आणून दुष्काळी स्थिती कायमची दूर करता येऊ शकेल यासाठी नांदगाव तालुका जलहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव मांडला. ...
१९८६ मध्ये जयंत पाटील यांनी वारणा—कृष्णा खोऱ्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पदयात्रा काढली होती. यानंतर नदीकाठ व परिसरात मोठ्या प्रमाणात जलसिंचन योजनेचे जाळे निर्माण झाले. ही योजना सुरळीत सुरु राहावी यासाठी संस्थांची निर्मिती झाली. ...