तीन जिल्ह्यांतील सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत गेल्या चार दिवसांत झपाट्याने २५ टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात आवक होऊन धरणातील जिवंत पाणीसाठ्याची पातळी ५१ टक्क्यांवर पोहोचली आ ...
Vidarbha Water Update : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे वान (हनुमान सागर) आणि काटेपूर्णा धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. रविवार, २७ जुलै २०२५ रोजी संध्याकाळपर्यंत वान धरणात ४३.४५ टक्के जलसाठा नोंदवला गेला असून, गतवर्ष ...
Ujine Water Update : उजनीचे पाणलोट क्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे भीमा खोऱ्यातील धरणे ओव्हर फ्लो झाल्याने दौंड येथील विसर्गात मोठी वाढ झाली आहे. ...
आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्याबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले डिंभे धरण भरले असून धरणातून आज संध्याकाळी सहा वाजता दोन दरवाज्यातून दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग घोड नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यात शुक्रवारी दिवस-रात्र पावसाचा जोर वाढला होता. तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने कडवी आणि शाळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पाणी नदीपात्राच्या बाहेर आले आहे. ...
आजरा तालुक्यात शुक्रवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे साळगाव बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील सर्व प्रकल्प जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भरले आहेत. ...
Koyna Water Update : कोयना पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. धरणातून २० हजार ९०० क्युसेकने विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. शनिवारी रात्री सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणीपात ...