सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत १ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सर्वोच्च निकालानुसार आजरोजी बंधाऱ्यात ०.२१९ टीएमसी म्हणजेच ०.६२२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून हे सर्व पाणी ...
वाशीनाका येथे जलद्वार बसविण्यासाठी गुरुवारी (१३ जून) सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत एम पूर्व व एम पश्चिम विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...