मनमाड : नुकत्याच झालेल्या ह्यमन की बातह्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिसापेक्षाही पाणी महत्त्वाचे असल्याचे सांगून जलसंधारणाबाबत आवाहन केले होते. मात्र, मनमाड शहरातील पाणी गळतीबाबत ज्येष्ठ नागरिक सुविधा संघर्ष समितीच्या वतीने वारंवार तक ...
नांदगाव : पाणी सोडा, पाणी सोडू नका... या वादात अखेर विविध प्रशासनांनी उडी घेतल्याने लोहशिंगवे धरणातून गुरुवारी (दि.१८) तीन वाजता पाणी शाकांबरी नदीपात्रात सोडण्यात आले. ...
नगरसूल : येवला तालुक्यातील ब्रिटिशकालीन खिर्डीसाठे साठवण तलावातून नगरसूलसाठी पाणी सोडण्यात आले असून त्यामुळे नगरसूलकरांना ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाण्याची धग कमी होण्यास मदत होणार आहे. ...