मेळघाटच्या पायथ्याशी वसलेल्या देवगावनजीकच्या चंद्रभागा, तर वझर येथील सापन प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने मंगळवारी दुपारी ३ पासून पाच सेंटिमीटरने प्रत्येकी तीन व दोन दरवाजे उघडण्यात आले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने परिसरातील गावा ...
Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र कालपासून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांचा विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठ ...
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाची तेरापैकी तीन दारे १० सें.मी.ने उघडण्यात आली. त्यामधून ४७ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. याशिवाय विभागातील अमरावती विभागातील अप्पर वर्धा, बेंबळा आणि पूस या मोठ्या प्रकल्पा ...
कोल्हापूर, पुणे, नाशिक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. ज्यामुळे मराठवाड्यातील धरणाच्या वरचे धरण असलेल्या नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने सध्या मराठवाड्याच्या धरणसाठ्यात दिवसानिक वाढ होतांना दिसून ...
धरणाची पाणी पातळी तब्बल ४८ तासांनंतर कमी होत असल्याने महान धरणातून सुरू असलेला विसर्ग ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता बंद करण्यात आला. यादरम्यान धरणातून १०.४५ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सद्यःस्थितीत धरणाची पातळी ८०.३४ टक्के आहे. ...
मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...