हस्तांतरणासाठी जीवन प्राधिकरणाकडून नगर परिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार होत होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कंत्राटदाराला काम पूर्ण करून हस्तांतरण करण्याबाबत सक्ती करण्याऐवजी नगर परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करीत असल्याने अखेर जीवन प्राधिकरण नगरपरिष ...
येवला : तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथे ठक्करबाप्पा योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांचे झाले. आदिवासी वस्तीवर नळाद्वारे पाणी पोहोचल्याने वस्तीवरील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. ...
आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. तलावामुळे भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होते. तलावावर २००८ मध्ये पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. स्वयंसेवी संस्थांच ...
येवला : अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला असून १६५ कोटींच्या सदरील योजनेला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये सदरील योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. ...
अप्पर तालुक्यातील सर्वात मोठी तळोधी बा. ग्रामपंचायत आहे. याठिकाणी गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दोन पाण्याच्या टाक्या होत्या. मात्र, गावात नळयोजनेच्या माध्यमातून पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे मागील वर्षी सिंचाई विभागाच्यावतीने तळोधी बा. येथे नव ...