Rajiv Sagar Dam : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प (राजीव सागर) तुडूंब भरले असून, सद्यस्थितीत प्रकल्पात ९० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून काही दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग यापूर्वी करण्यात आला. (Bawanthadi Project Madhya Pradesh/Maharashtra). ...
The Water Literacy Movement : बंधाऱ्यांचे खोलीकरण, उपसलेला गाळ शेतीमातीत टाकणे आणि जलसमृद्धीच्या धारेने दुष्काळाचा डाग पुसणे, या ध्येयातून चाळीसगावात सुरू झालेल्या मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा चळवळीच्या क्रांतीची ज्योत उत्तर महाराष्ट्रातील ७१ गावांमध्ये ...
Bhandardara (Nilwande) Water Release : भंडारदरा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळी पिकांसाठी तीन आणि रब्बीसाठी एक आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना १५ जानेवारीपासून पाणी देण्याचा निर ...
म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते बटण दाबून शुक्रवारी सकाळी पहिल्या टप्प्यातील पंप सुरू करण्यात आले. उन्हाळ हंगामाच्या सिंचनासाठी पाण्याची गरज असताना आवर्तन सुरू झाल्याने सांगली जिल्ह्याच्या मिरज-कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील ...
Ujjani Water Release Update : शनिवारी उजनी धरणातून पहिल्या आवर्तनाद्वारे पाणी सोडण्यात आले. हे पाणी एकरूख उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून कॅनॉलद्वारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी शिवारात पोहोचले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ...