राज्यातील अनेक धरणात सध्या विसर्ग सुरू असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्यातील पाणीसाठ्याचे बदल. ...
अनेक भागात पाऊस होत असल्याने राज्यात अनेक धरणातील पाणी साठ्यात दिवसेंदिवस बदल होत आहे. त्यानुसार सुरू असलेल्या विसर्ग, उपयुक्त पाणी साठा, एकूण पाणी साठा याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ...
अरबी समुद्रात वाहून जाणारे कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे तसेच बंदी असताना जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूला धरण बांधण्यास परवानगी दिल्याबाबत दाखल जनहित याचिकेवर १८ जुलै २०२४ रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत १ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सर्वोच्च निकालानुसार आजरोजी बंधाऱ्यात ०.२१९ टीएमसी म्हणजेच ०.६२२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून हे सर्व पाणी ...