Paleshwar Dam : शाहूवाडी तालुक्यातील शाळी नदीच्या उगमस्थानावर असलेले पालेश्वर धरण जून महिन्यातच 'ओव्हर फ्लो' झाले आहे. त्यामुळे वीस गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. येथे जवळच असलेला धरणांचा धबधबा ओसंडून वाहत आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असून धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. ...
Water Release Update : उजनी आणि वीर धरणांतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने मंगळवारी भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली जाऊन भीमा नदी दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. ...
Maharashtra Dam Water Storage Update : राज्यातील अनेक भागात गेल्या ८-१० दिवसांपासून भाग बदलत मुसळधार ते संतत धार पाऊस होत आहे. ज्यामुळे अनेक धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली आहेत. अनेक ठिकाणी जलसाठा पन्ना ...
Water Release Update : पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातून करण्यात येणारा विसर्ग शनिवारी (दि. २१) टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. हा विसर्ग सायंकाळी पाच वाजता २ हजार ७६ क्युसेक इतका कायम ठेवण्यात आला होता. ...
Maharashtra Dam Storage : यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने दरवर्षी मे-जूनमध्ये तळाला जाणाऱ्या राज्यातील धरणांत गत वर्षाच्या तुलनेत यंदा दुप्पट जलसाठा झाला असून धरणे ३७ टक्के भरली आहेत. ...
Water Release : नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून खोऱ्यातील वीर. भाटघर, निरा देवघर, गुंजवणी ने वाढ धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून दि. २० जूनपासून वीर धरणातून नीरा नदीत २००० क्युसेकचा विसर्ग सुरू करण्य ...
Thitewadi Dam : पाबळ (ता. शिरूर) सह वेळनदी भागातील खेड व आंबेगावमधील गावांबरोबरच पाबळ परिसरात गेले आठ दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला आहे. ...