श्रमदानाची चळवळ गातिमान झाली आहे. श्रमदान करणाऱ्याचा वेळ जावु नये म्हणुन गुरधाळ येथील कारागीराने चक्क शेतीच्या बांधावर दाढी कटींग करण्यास सुरवात केली ...
सातारा : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ५३६ गावांमधील लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली. तर दुसरीकडे या दुष्काळाच्या लढाईत ग्रामस्थांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील ७५ हजार ...
वडूज : जलसंधारणाच्या कार्यात सर्वश्रेष्ठ योगदान कोणतं तर श्रमदान. जे स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन गावाच्या पर्यायाने समाजासाठी नि:शुल्क तन-मन हरवून आत्मियतेने कार्य करतात, त्याला श्रमदान म्हणतात. याची खरी प्रचिती निमसोड गावात गेल्यानंतरच समजते.निमसोडमध ...
कळमनुरी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले भुरक्याची वाडी हे गाव साडेबाराशे लोकसंख्या असलेले हे शंभर टक्के आदिवासी गाव, गावात सिमेंट रस्ते, नाली, शाळा, मंदिर अशी आवश्यक सुविधा उभारल्या पण पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मात्र येथे कोणतीही उपाययोजन ...
अकोला : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेंव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान पूर्ण करणाऱ्या तीन हजार गावांना भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी व पोकलेन सारख्या अद्ययावत मशीन पुरविल्या जाणार आहेत. ...
महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेस सोलापुरात प्रारंभ झाला ...
दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्यातील बिदाल गावाने गेल्यावर्षी वॉटरकप स्पर्धेत राज्यपातळीवर चांगली कामगिरी केली. बक्षीस पात्र ठरल्याने गावाला आताच्या स्पर्धेत भाग घेता येत नसला ...