सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली Read More
आयुष्यात मनुष्य जीवन जगत असताना अनेक माणसांची साडेसाती ही त्याच्या पाचवीलाच पुजलेली असतात. माणसाची प्रगती काही लोकांना बघवत नसल्यामुळे ती लोक त्या व्यक्तीच्या मागे सारखे जळत राहतात किंवा काही कारणास्तव त्या व्यक्तीला आयुष्यात अडचणींचा सामना करावा लाग ...
आपल्या मनामध्ये सतत चांगल्या विचारांचे चक्र फिरत राहिले पाहिजे. आपल्या मनाला चांगले विचार हे अधिक प्रोत्साहन देतात आणि नवनविन संकल्पना आपल्या मनामध्ये येतात. चांगल्या विचारांची देवाणघेवाण जर आपल्या मनामध्ये सतत दरवळत असेल तर आपल्या बुद्धीला चालना मिळ ...
मन हे आपल्या जीवनाचे एक अविभाज्य घटक असते. माणसाचे मन जर चांगले असेल तर त्याला आयुष्यात सगळ्या गोष्टी जिंकता येतात. आपल्याजवळ जे काही आहे त्यांमधील एक छोटा खारीचा तुकडा दुस-याला देण्यासाठी सुद्धा आपले मन मोठे असावे लागते. आयुष्यात जीवन जगत असताना मना ...
जीवन जगत असताना आपल्याला वाटत असते की अमूक एखादी गोष्ट केल्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण होईल. जीवनामध्ये कोणतेही काम करत असताना लाजू नका. आपण जे काही काम करत असतो त्यावर मनसोक्त प्रेम करा. झाडूवाला जर झाडू मारत असेल तर ते कामसुद्धा श्रेष्ठच आहे. आपल्या ...
प्रत्येकाच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात दु:ख असतात. काही घरातील सदस्य ती दु:ख लपवण्याचा प्रयत्न करतात. पण घर म्हटलं तर सुख आणि दु:ख या दोन गोष्टी आल्याच. घरामधील प्रत्येक कुटुंबावर दु:खाची अनेक डोंगर उभी असतात. पण ही सगळी दु:ख तो कोणाजवळ मांडणार हा मो ...
आपल्याला देवाकडे मनातल्या भरपूर गोष्टी मागायची इच्छा असते. पण प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होऊ शकत नाही. देवाकडे काही मागण्याअगोदर आपण स्वत: ही गोष्ट देवाकडे का मागत आहोत या गोष्टीचा विचार केला पाहिजे. देव प्रत्येकाचे हट्ट पुरवू शकेल असे ...
आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला अथक मेहनत करण्याची जिद्द अंगी जोपासली पाहिजे. आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची असेल तर जीवनामध्ये अनेक संकटे झेलण्याची शक्ती आपल्या अंगी निर्माण करावी लागेल. आपला जन्मच जर गरिब कुटुंबामध्ये झाला असेल तर आपण लाज बा ...
फार वर्षांपूर्वीच्या काळातील लोकांची देवावर नितांत श्रद्दा व विश्वास असायचा. देव म्हणजे सर्वकाही असा त्यांचा जणू समजच असायचा. जीवनामध्ये त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण भासू लागली की ते सरळ देवावर सोडायचे. कारण त्यांचा एकतर स्वत:वर विश्वास व आपण हे क ...