सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली Read More
आपले नशीब कधी, केव्हा व कसे बदलेल याची कोणालाच कल्पना नसते. खरं तर स्वत:चे नशीब आपल्याला बदलायचे असेल तर मेहनत करण्याची जिद्द आपण जोपासली पाहिजे. आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्यांमधून आपण चांगले विचार शोधायचे असतात. वाईट विचारांमधून आपल्याला चांगल ...
आपण एकाग्रतेने व शांत चित्तेने देवाचे स्मरण केले पाहिजे. ज्यावेळेला आपण देवाचे स्मरण करत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये परमेश्वराव्यतिरिक्त इतर कुठेलेही विचार आले नाही पाहिजे. जीवनामध्ये आपण दररोज दहा मिनिटे देवाचे स्मरण करावे. आपल्या मनामध्ये ज्या ...