सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली Read More
जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपल्या स्वत:च्या प्रगतीचा विचार करत असतो. आपल्याला जीवनामध्ये मिळालेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे. आयुष्यात संधी ही वारंवार येत नसते त्यामुळे मिळालेल्या संधीचा आपण पुरेपूर फायदा उठवावा. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै ...
आकाशामध्ये परमार्थ हे श्रेष्ठ असते. परमार्थातील आाकाशमार्ग हे त्याहून श्रेष्ठ असते. आपण जीवन जगत असताना नेहमी सरळ मार्गाचा वापर करण्याऐवजी कधीतरी खडतर मार्गाचा देखील वापर करावा. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला शुद्ध परमार्थातील श्रेष्ठ ...