सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली Read More
आपल्या मनामध्ये दिवसभर असंख्य गोष्टी चालू असतात. मनामध्ये आपल्या ज्या गोष्टी असतात ते प्रत्यक्ष आपल्या कृतीमधून इतरांना दिसून येतात. जीवनामध्ये आपल्या मनावर आपले नियंत्रण असले पाहिजे. मन हे अंतर्मन व बहिर्मन अशा गोष्टींवर अवलंबून असते. आपले बहिर्मन ह ...