महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा केवळ तिघांचा म्हणजेच राणे कुटुंबीयांचा पक्ष आहे. त्यामध्ये कुणी कार्यकर्तेच नाहीत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला. ...
गेली काही वर्षे युवा सेना रोजगाराभिमुख स्तुत्य उपक्रम राबवित आहे. दीपावली महोत्सवाचा उपक्रमही महिलांसाठी रोजगाराचे दालन आहे, असे प्रतिपादन शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी दीपावली महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले. ...
शिवसेनेतून बाहेर पडून अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संसार मांडलेल्या माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांच्या प्रेमात शिवसेना पुन्हा एकदा पडल्याचे राजकीय चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या शांततेला स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या गुंडगिरी व झुंडशाहीमुळे गालबोट लागले आहे. ...
चिपी विमानतळावर पहिले विमान १२ सप्टेंबरला उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी मुंबई , पुणे तसेच जिल्ह्याबाहेरुन अनेक भाविक दाखल होत असतात. ते विविध वाहनातून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करतात. त्याना त्रास होऊ नये तसेच त्यांचा प्रवास निर्धोक व्हावा यासाठी तातडीने प्रयत्न करा अशी सक्त सुचन ...