विधानसभेत भुजबळ यांनी तर विधान परिषदेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा ठराव मांडला. भुजबळ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आता राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित केला आहे व त्यास या कामासाठी समर्पित आयोग म्हणून घोष ...
अध्यक्षांच्या दालनात काय घडले, हे सभागृहात सांगण्याची परंपरा नाही. त्यामुळे तिकडे काय घडले हे सभागृहात कोणी बोलणार नाही या समजुतीत भाजप नेते राहिले. ...
आज विधानसभेत भाजपकडून गुंडगिरी करण्यात आली. यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधी घडली नाही. ...
विधानसभेत जेव्हा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींचा ठराव मांडला त्यावेळी त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी दाखवून ओबीसी समाजाचे नुकसान होऊ नये, म्हणून आपण हरकतीचा मुद्दा मांडून बोलू इच्छित होतो; पण... ...
गोंधळाचा विषय माफी मागून संपवण्यात आला होता. तरीही कथानक तयार करून १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. विरोधकांची संख्या कमी केली, तर त्यांची ताकद कमी होईल, असे सरकारला वाटत असेल. पण, तसे होणार नाही. १२ आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग आहे, अस ...
स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरला. त्यावर अजित पवार म्हणाले, लोणकर कुटुंबीयांवर ओढवलेले दु:ख मोठे असून, राज्य सरकार लोणकर कुटुंबियांच्या दु ...
पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा इंपिरिकल डाटा केंद्राने तातडीने दिला पाहिजे, अशा आशयाचा ठराव मांडला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस य ...