प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार हवे ते खावे, पण त्यासाठी ‘बीफ फेस्टिव्हल’ आयोजित करण्याची काय आवश्यकता आहे? उद्या कोणाचे चुंबन घ्यावेसे वाटले तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का ...
राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये. राजकारणाचा शिरकाव धर्मात होऊ नये आणि धर्माचा प्रभाव राजकारणावर असू नये. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ईश्वर, अल्ला, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण किंवा अयप्पा यापैकी कुणाची पूजा करायची, ही प्रत्येकाची व्यक ...
जगातील सर्वांत प्राचीन जैन धर्माने अहिंसा, प्रेम, शांतीचा संदेश दिला आहे. भगवान बाहुबलींसह २४ तीर्थंकरांनी दाखविलेल्या अहिंसा, त्यागाच्या मार्गावरूनच शांती, सौहार्दपूर्ण विश्वाची निर्मिती होण्यास प्रेरणा मिळेल, असा आशावाद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ...
'सभापती व्यंकय्या नायडू मनमानी अन् पक्षपाती धोरणानुसार विरोधकांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न करीत आहेत. संसदेत व बाहेर लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. विरोधी सदस्यांना शक्यतो बोलूच द्यायचे नाही, असा सभापतींचा पवित्रा आहे.' ...
नवी दिल्ली : सभापती व्यंकय्या नायडू मनमानी अन् पक्षपाती धोरणानुसार विरोधकांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न करीत आहेत. संसदेत व बाहेर लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. विरोधी सदस्यांना शक्यतो बोलूच द्यायचे नाही, असा सभापतींचा पवित्रा आहे. असे आरोप करीत काँग् ...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सायंकाळी ६.३५ वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन होणार आहे. ...
राज्यसभा नेते व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या टीकेवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विशेषाधिकारांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची नोटीस पाठवण्यात आली आहे. ...