सूर्या नदीला पूर येऊन सर्वत्र पाणीच पाणी साठले. मात्र या नदीचे मोठया प्रमाणात पाणी हे मासवन पंपिंग स्टेशनमध्ये आल्याने येथील वीज केबल व इतर उपकरणे नादुरुस्त झाली. ...
आरजपाडा शाळेतील हा विद्यार्थी कृश अंगयष्टी आणि अभ्यासातील सुमार कामगिरीमुळे अन्य विद्यार्थ्यांच्या चेष्टेचा विषय व्हायचा. तो रोज वर्गात येऊन बसायचा ...
कोरोना महामारीच्या काळात लोकांकडे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे नसताना राज्य सरकारकडून दिलेली वाढीव वीजबिल देयके याच्या विरोधात देखील वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...