सायंकाळच्या सुमारास चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये गोणीमधून दुर्गंध येत असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावून घेतले. ...
वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून 100 एमएलडी, सूर्या टप्पा -3 मधून 100 एमएलडी तर उसगाव 20 एमएलडी आणि पेल्हार धरणातून 10 एमएलडी पाणी म्हणजेच एकूण 230 एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. ...
-आशिष राणे वसई: कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग ... ...
जन्मदात्या पित्याने आपल्या पोटच्या तीन मुलींची हत्या करून स्वत:चीही जीवनयात्रा संपवली तर सहा महिन्यांपूर्वीच या मुलांची आई त्याच्यापासून वेगळी झाली होती. ...