आदिवासींची बोलीभाषा, गाणी, नृत्य, चित्रकला यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. आदिवासींचे निसर्गाशी असलेले नाते या कलांमधून पाहायला मिळते. निसर्गपूजक असलेला आदिवासी समाज खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करत आला ...
वसई-विरार महानगरपालिका हद्दीत ८८ स्मशानभूमी आहेत. कोरोनाच्या काळात २७ स्मशानभूमीवर १२६ कर्मचारी कामावर ठेवले होते. ते कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करीत होते. परंतु आयुक्तांनी ज्या ठिकाणी कर्मचारी जास्त आहेत, त्या ठिकाणी कपात केली आहे. ...
चंद्रावर पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी तेथे जाण्याची गरज नाही. वसई-विरारमधील जे खड्डेमय रस्ते आहेत, त्यात साचलेल्या पाण्यातून चालल्यानेही चंद्रावर पोहोचल्याचा अनुभव येईल. सध्या पावसाळ्यात वसई-विरारमधील खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...
सातत्याने झालेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो. ...