यावेळी, भागवत यांनी जातीय भेदभाव नष्ट करण्यासंदर्भात, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसह अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त करत, एक बलशाली समाज निर्माण करण्यासंदर्भात भाष्य केले. ...
"तेव्हा (१९८४), विश्व हिंदू परिषद, साधू आणि संतांनी तीन मंदिरांसंदर्बभात भाष्य केले होते. जर स्वयंसेवकांचा एक वर्ग या तीन मंदिरांच्या (अयोध्या में राम जन्मभूमि मिलाकर) पार्श्वभूमीवर एकत्रित येत असेल, तर आम्ही त्यांना अडवणार नाही." ...
Municipal Bonds : नुकतेच प्रयागराज, वाराणसी आणि आग्रा महापालिकेने म्युनिसिपल बाँड्स जारी केले आहेत. मात्र, हे रोखे कशासाठी जारी केले जातात. याचा सामान्य लोकांना काय फायदा? ...
एक मुलगा बिझनेसमन आहे आणि मुलगी सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडून कोट्यवधींची संपत्ती हिसकावून घेतली आणि ते आजारी पडल्यावर त्यांना असंच रस्त्यावर सोडल्याचं म्हटलं जात आहे. ...