सिनेमाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने होते जी तुम्हाला आमीर खानच्या लगानची आठवण करुन देते. मग वाराणसीच्या मणी घाटावर जन्म होतो तो मणिकर्णिकेचा (राणी लक्ष्मीबाई). ...
प्राजक्ताने तिच्या आईला 'वैभव तुला जावई म्हणून चालेल का' असे देखील विचारले होते. प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ वक्तव्यावर वैभव तत्ववादीने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...