एकंदरीतच भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निभाव लागणार नाही, असं अनेक नेत्यांनी गृहित धरलं आहे. परंतु, या नेत्यांचा वारसांना विरोधात बसणे अशक्यप्राय वाटत आहे. त्यामुळे वडिलांनी सत्ता उपभोगली तशीच आम्हालाही भोगायची, या मार्गाने नेत्यां ...
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विखे पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्यांचे ते वक्तव्य आता खरे होताना दिसत आहे. दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्य ...
पिचड पुता-पुत्रांनी आदिवासींमध्ये युती धनगर आरक्षणाच्या बाजूने असल्याचे बिंबवले होते. धनगर समाजाला एसटीमध्ये समाविष्ट केल्यास आदिवासी समाजाचे आरक्षण विभागले जाईल, असं चित्र निर्माण केले होते. हेच आता पिचड कुटुंबियांच्या अंगलट येण्याची स्थिती निर्माण ...
वैभव पिचड, संग्राम जगताप आणि शिवेंद्रसिंह राजे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तरुणांना संधी देणार असल्याचे सांगण्यात येते. ...
नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, इतर नेत्यांच काय घेऊन बसलात अशी भावना तयार झाली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नसल्यामुळे अनेक नेते पक्षांतरवर भर देत आहेत. ...