पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस बरोबरच जीवनावश्यक वस्तुंचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. त्यामुळे या दरवाढीचा तसेच महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत र ...
सिंधुदुर्गात पहिल्यांदाच राजकीय लाभासाठी आमदार नीतेश राणे यांनी शिवजयंती साजरी केली आहे. शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे अक्षय्यतृतीया व तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हा तर ...
शासनाच्या बजेट योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे ६ कोटी रुपये खर्चाच्या तीन रस्ते दुरुस्ती कामांचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश नाईक यांनी ठेकेदारां ...
सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवरील एलईडी मासेमारीची मोठी समस्या बनली आहे. पर्ससीनसारखे संघर्ष रोखण्यासाठी प्रकाशझोतातील मासेमारीवर नियंत्रण मिळवून दोषींवर कडक कारवाई करा, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसायाचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांना के ...
पिंगुळी-गोंधयाळे येथे इलियास शेख यांनी उभारलेल्या भव्यदिव्य अशा ड्रीमलँड गार्डन रेस्टॉरंट व वॉटरपार्क प्रकल्पामुळे जिल्ह्यात येणाºया पर्यटकासांठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे पर्यटनस्थळ उपलब्ध झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे, ...
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने काढ़ण्यात येणाऱ्या शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे असतात. आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर जादा दराची निविदा रद्द करण्यात येवून पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. अशी मा ...
नारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भवितव्य नाही. स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरताच आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केला. येथील आपल्या कार्यालयात आयो ...