क्रिकेट सोडून आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे आणि सरकारी अधिकारी व्हावे, असे त्याच्या आई-वडिलांना वाटत होते. काही वेळा आई-वडिलांनी त्याला क्रिकेट सोडायचा सल्ला दिला होता, पण त्याने ऐकले नाही. ...
१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून तो विजयाचा शिल्पकार ठरला होता. परंतु, या शतकी खेळीनंतर गेले आठ महिने त्याला कुठेच संधी मिळालेली नाही. ...
भारताने 'अंडर-१९' वर्ल्ड कप जिंकला तो क्षण पृथ्वी शॉ आणि संपूर्ण संघासाठीच अविस्मरणीय होता-आहे. त्या सुवर्णक्षणी जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉला सगळ्यात आधी कोण आठवलं?, हे कळलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल वाटणारा अभिमान आणखी वाढेल. ...
क्रिकेटच्या मैदानात झपाट्याने प्रगती करत असलेला पृथ्वी लवकरच टीम इंडियामध्ये दाखल होईल यात सर्वांचेच एकमत आहे. पण पृथ्वीचा इथपर्यंतचा प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. पण एखाद्या परिकथेतीली नायकाप्रमाणे वाटेत आलेल्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत पृथ ...
भारतीय चाहते अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत मिळवलेल्या यशाचा जल्लोष करीत असताना उन्मुक्त चंदने केलेल्या टिपणीवर विचार करण्याची गरज आहे. उन्मुक्तने म्हटले होते की,‘विराट कोहलीच्या प्रत्येक कहाणी व्यतिरिक्त उन्मुक्त चंद आणि शिखर धवन यांचीही एक कहाणी असते.’ ...
ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून 19 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय युवा क्रिकेटपटूंनी अजून एक पराक्रम केला आहे. विश्वचषक स्पर्धा आटोपल्यानंतर रविवारी आयसीसीने जाहीर केलेल्या आपल्या संघामध्ये भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ याच्यासह... ...
19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम लढतीत नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. ...