मनमाड : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने येत्या २५ जानेवारीपासून अमरावती- मुंबई व पुरी- अजमेरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून यातील अमरावती- मुंबई ही विशेष गाडी सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्या ...
व्हिसा-रहित प्रवेश केवळ आपला प्रवास स्वस्त करत नाही तर सोपा देखील करतं. भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्रवासी गंतव्ये आशियामध्येच आहेत. थायलंड, मालदीव, नेपाळ, इंडोनेशिया, भूतान, मॉरिशस आणि श्रीलंका यासारख्या लोकप्रिय स्थाने एकतर व्हिसा-रहित किंवा व ...
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) भारतातील 35 जागतिक वारसा स्थळांना मान्यता दिली आहे. युनेस्कोने 15 जुलै, 2016 रोजी नालंदा महाविहारा किंवा बिहारच्या जुन्या नालंदा विद्यापीठाला जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची नोंद के ...
तुम्ही जर विकेंडच्या निमित्ताने लोणावणळ्याला सहलीसाठी किंवा फिरायला जात असाल, तर ही ठिकाणे तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवीत. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण लोणावळ्याला सहलीसाठी किंवा फिरायला जाण्यासाठी येथील प्रसिद्ध ठिकाणे बघणार आहोत, त्यासाठ ...
उत्तर कर्नाटकातील छोटे शहर असलेले हंपी हे एकेकाळी विजयनगर साम्राज्यातील सर्वात ताकदवान शहर होते. एकेकाळी अतिशय श्रीमंत आणि संपत्तीने ठासून भरलेल्या या शहरात जगभरातील लुटारूंनी स्वाऱ्या केल्या आणि लुटून नेले. काही जणांसाठी हे शहर दगडांच्या वैशिष्ट्यपू ...
लासलगाव : कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन सेवा सोडता, सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची ... ...