या अनारकलीची आठवण म्हणून सम्राट अकबराचा मुलगा सलीम याने बांधलेला एक मकबरा आजही पाकिस्तानच्या लाहोर शहरात आहे. येथे अनारकलीचे अवशेष दफन केले गेल्याचे सांगितले जाते. ...
आपण प्रवासाला निघालो, गाडीत बसलो की आपल्याला झोप यायला लागते. असे का होते याचा विचार तुम्ही केला आहे का? यामागे एक शास्त्रीय कारण आहे. काय आहे हे कारण चला जाणून घेऊया... ...
जगात अनेक विचित्र अन् भयानक गोष्टी आहेत. काही रहस्यमय गोष्टींचे सत्य अजुनही उलगडलेले नाही. असंच एक मंदीर आहे जेथे गेल्यावर माणूस कधीही परत येत नाही. तिथे गेल्यावर मृत्यू हा अटळ आहे. असं काय रहस्य लपलंय या मंदिरात पाहा. या मंदिराच्या दारातून आत गेल्या ...
गोव्यात गेल्यावर 'प्युअर व्हेज' मंडळींनाही हटके पदार्थ ट्राय करायचे असतील आणि आरामात खुर्चीवर बसून मॉकटेल्सचा आनंद घेता-घेता गोव्यातल्या रस्त्यांवर भ्रमंतीचा असा अनुभव घ्यायचा असेल तर 'चलो पणजी'. तिथे एक नवं कोरं भन्नाट रेस्टॉरंट आपली वाट बघतंय. कोणत ...
Indian Railway News: भारतीय रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वापूर्ण माहिती आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी अधिकृत नोटिफिकेशन जारी करून प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेसाठी सक्ती दाखवली आहे. ...