न्यायालयाच्या आदेशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी लावण्याचे बंधनकारक केले आहे. पुण्यात २६ लाख वाहनांना सुरक्षा नंबर पाटी बसवावी लागणार आहे. ...
वाहतूक व्यावसायिकांच्या ई-चलनविषयक समस्यांचे निराकरण करण्याची शासनाची भूमिका असून, त्यासाठी परिवहन विभागाने संबंधितांची समिती गठीत करावी व एका महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ...
Varandha Ghat News: भोरमार्गे पुण्यावरून कोकणात जाणाऱ्या वाहनांना आता दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात निर्णय घेतला आहे. ...